top of page

लहान वयात केलेले योग्य संस्कार घडवितात उज्वल भविष्य

श्रीविद्या संस्था

Picture1.png
Years of Success

स्थापना : औरंगाबादमधील शैक्षणिक विकासांतर्गतच १९९४ साली ‘सौभद्र शिक्षण प्रसारक मंडळाची’ स्थापना झाली. त्याअंतर्गत १९९५ पासून उल्कानगरी परिसरामध्ये श्रीविद्या बालक मंदिरची सुरुवात झाली. नैसर्गिक वाढीनुसार खेळवाडी, शिशुवर्ग, बालवर्ग अशा उपक्रमांद्वारे शैक्षणिक श्रीगणेशा करून १९९८ मध्ये संस्थेने इयत्ता चौथी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध केली.

Shrividya Organisation

शैक्षणिक यश

IMG_20180815_073552_1.jpg

श्रीविद्या ही एक अशी शाळा आहे, की जिथे ‘विद्यार्थी’ हा केंद्रस्थानी आहे. इथे विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि सेवकवर्ग हे सर्व एका विशिष्ट सद्हेतूने कार्य करत असतात. प्रत्येक विद्यार्थी सुजाण, आपले आई-वडील, आपली मातृभूमी, आणि निसर्गाच्या ऋणात राहणारा नागरिक बनावा, हेच आमचे ध्येय आहे.

Proven Reputation
इस भाषा में अभी तक कोई पोस्ट प्रकाशित नहीं हुई
पोस्ट प्रकाशित होने के बाद, आप उन्हें यहाँ देख सकेंगे।
Recent Updates

शालेय वार्ता

शालेय उपक्रम

School Activities
IMG_20180727_152728.jpg

शैक्षणिक सहल

It's a matter of being practical.

Picture3.jpg

गेस्ट लेक्चर 

The only source of knowledge is experience.

Picture19.jpg

आकाशवाणी 

Courage starts with showing up and letting ourselves be seen.

Picture5.jpg

उत्सव 

The greatness of a culture can be found in its Festivals.

बालकांच्या संस्कारक्षम वयात शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी श्रीविद्या शाळेने हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे.

या उपक्रमात पाल्यासह त्यांचे पालकही सहभागी होणार असल्याने त्यांच्यातील भावबंध आणखी दृढ होतील. आपले आई-बाबा आपल्यासाठी एवढा वेळ देत आहेत, हे बालकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

बालकांच्या संस्कारक्षम वयात शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी श्रीविद्या शाळेने हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे.

या उपक्रमात पाल्यासह त्यांचे पालकही सहभागी होणार असल्याने त्यांच्यातील भावबंध आणखी दृढ होतील. आपले आई-बाबा आपल्यासाठी एवढा वेळ देत आहेत, हे बालकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

E-Leaning Portal
Admissions

प्रवेश प्रक्रिया

आमच्या शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक व्यवहाराची आहे. शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आलेल्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाते. प्रवेशासाठीचा वयोगट खालीलप्रमाणे आहे.

खेळवाडी – ३ ते ४ वर्षे.

शिशुवर्ग- ४ ते ५ वर्षे.

बालवर्ग – ५ ते ६ वर्षे.

इयत्ता पहिली – ६ वर्षे पूर्ण.

संपर्क क्रमांक

Tel:  898-390-2274

शाळेचा पत्ता  

श्रीविद्या बालक मंदिर प्राथमिक शाळा,१५६, सुखशांती, उल्कानगरी, औरंगाबाद

Shrividya logo
bottom of page